Ad will apear here
Next
‘रायसोनी’चे विद्यार्थी ‘इग्नाइट ३.०’मध्ये चमकले


पुणे : नागपूर येथे आयोजित केलेल्या ‘इग्नाइट ३.०’ या स्टार्टअप स्पर्धेत वाघोली येथील जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातील मयूर आंबेगावकर व मंगेश अंबुरे यांनी चमकदार कामगिरी केली. ‘थायफॅबेल्स’ या विषयावर विद्यार्थ्यांनी स्टार्टअपचे सादरीकरण केले.

या स्पर्धेच्या परीक्षणासाठी आयआयएम नागपूर आणि आयआयटी खरगपूर येथील तज्ज्ञ उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्टार्टअपनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या स्टार्टअपला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संचालक डॉ. के. के. पळीवाल, उपसंचालक डॉ. पी. बी. नगरनाईक, अधिष्ठाता डॉ. वैभव हेंद्रे, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख सिमरन खियानी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZKBBS
Similar Posts
पुण्यात होणार ‘जीआयआयएस’चा पहिला स्मार्ट कॅम्पस मुंबई : सिंगापूरमध्ये मुख्यालय असलेली ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल (जीआयआयएस) भारतातील पहिला स्मार्ट कॅम्पस पुणे येथे होणार आहे. सिंगापूरमध्ये २०१८मध्ये सादर केलेली आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त स्मार्ट कॅम्पसची संकल्पना हडपसर आणि बालेवाडीत अंमलात आणली जाणार आहे. नव्या पिढीला २१व्या शतकातील कौशल्ये
मध्य भारतातील पहिल्या हृदय प्रत्यारोपणामध्ये ‘सह्याद्री’चा सहभाग पुणे : येथील सह्याद्री हॉस्पिटल्सच्या डॉक्टर्सच्या टीमने नागपूर येथील न्यू एरा हॉस्पिटलमधील एका २८ वर्षीय रुग्णावर नुकतेच हृदय प्रत्यारोपण केले. हे मध्य भारतातील पहिले हदय प्रत्यारोपण असून, पुण्यातील केईएम हॉस्पिटलमधील ब्रेनडेड झालेल्या एका ३२ वर्षीय दात्यामुळे या रुग्णाला नवजीवन मिळाले. सह्याद्री हॉस्पिटल्सच्या
पुण्यात राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन पुणे : सुपरमाइंड फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ युवा, नागपूर येथील नटराज निकेतन व सामवेद इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिकबंदी व प्लास्टिकऐवजी पर्यायी नैसर्गिक घटकांच्या वापरातून ‘गो ग्रीन- से नो टू प्लास्टिक’ संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही
अधिवेशनात तेवीस विधेयके मंजूर पुणे : ‘नाणार प्रकल्प आणि दूध दरवाढ यांसारखे विषय पुढे करून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना नामोहरम करून सत्ताधारी पक्षाने विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तब्बल तेवीस विधेयके मंजूर करवून घेतली. हे अधिवेशन शंभर टक्के यशस्वी झाले,’ असा दावा संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी आज (२३ जुलै) केला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language